शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

पकडलेले ड्रग्ज पुन्हा बाजारात?

By admin | Published: February 20, 2017 1:17 AM

देशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीदेशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो. सुरक्षा एजन्सींकडून पकडण्यात येणारे ड्रग्ज पुन्हा बाजारात तर येत नाहीत ना याबाबत एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. कारवाई तुटपुंजी 03 वर्षात पकडण्यात आलेल्या १५०.५ किलो आणि ४३८६ कि लो हेरॉइनमध्ये १२५७ किलोच नष्ट करण्यात आले. 4.64 लाख कफ सिरपच्या बाटल्या पकडण्यात आल्या. पण, यातील केवळ २७,३०० बाटल्या नष्ट करण्यात आल्या. 2.27 कोटी गोळ्यांपैकी ४५.३५ लाख गोळ्या नष्ट करण्यात आल्या.पुन्हा बाजारात येऊ नयेत गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ज्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या प्रकरणातील ड्रग्ज ताबडतोब नष्ट केले जावेत. जेणेकरुन ते पुन्हा बाजारात येणार नाहीत. केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी याबाबत सहा महिन्यांच्या आत यंत्रणा उभी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. लाखो किलो ड्रग्ज पडून या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने जप्त ड्रग्जबाबत विचारणा केली होती की, महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे गत दहा वर्षात १.१४ लाख किलो गांजा, ४२६ कि लो हेरॉइन, १८९३ कि लोपेक्षा जास्त चरस, ५६६ कि लो ओपियम आणि ११ किलो कोकेन जप्त केले आहे. देशातही केवळ १६ टक्के नष्ट करण्यात आले आहे. नियमांचे पालन ड्रग्ज जप्ती आणि नष्ट करण्यात मोठे अंतर असले तरी, सरकारने अलिकडेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांना नष्ट करण्याबाबत सरकार नियमांचे पालन करत आहे. माफियांशी मिलीभगत न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्याकडे ताकद अणि मजबूत नेटवर्क आहे. याामुळे धोका आणखी वाढत आहे. कारण, पोलीस आणि सत्तेतील नेते त्यांची मदत करत आहेत.केवळ गांजा आणि इफेड्रीनच नाही तर सर्व अमली पदार्थांच्या जप्तीत आणि नष्ट करण्यात मोठे अंतर आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीत हे अंतर काही वर्षांपासून दिसून येत आहे.