शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षा झालेल्यांना कायमस्वरूपी निवडणूकबंदी करण्यास केंद्राचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 03:41 IST

या जनहित याचिकेत मांडलेले मुद्दे घटनाबाह्य आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही.

नवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या राजकीय नेत्यांना निवडणूक लढविण्यास कायमची बंदी घालावी या एका सुधारित जनहित याचिकेतील मागणीला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे.

भाजप नेते व वकील अश्विनी उपाध्याय यांनी केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेतेही कायद्याला तितकेच बांधील आहेत. एखाद्या गुन्ह्यापायी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीची कारावासाची शिक्षा भोगून जेव्हा राजकारणी तुरुंगातून बाहेर येतो, त्या दिवसापासून सहा वर्षे त्याला निवडणूक लढविण्यास लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींद्वारे बंदी घालण्यात येते. त्याऐवजी अशा राजकारण्यांवर निवडणूक लढविण्यास कायमची बंदी घालावी. 

कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाहीकेंद्रीय कायदा मंत्रालयाचे अधिकारी महेश बाबू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या जनहित याचिकेत मांडलेले मुद्दे घटनाबाह्य आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही. हेच तत्त्व लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व निवडणुकांशी संबंधित कायदे करण्यात आले आहेत. पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने या सर्व मुद्यांचा विचार करण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूक