शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

टीव्ही, रेडिओबाबत तक्रारींसाठी केंद्राने स्वतंत्र व्यवस्था करावी

By admin | Published: January 13, 2017 1:03 AM

दूरचित्रवाणी आणि रेडिओवरील कार्यक्रमांविषयी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची

नवी दिल्ली : दूरचित्रवाणी आणि रेडिओवरील कार्यक्रमांविषयी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र घटनात्मक व्यवस्था तयार करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सरन्यायाधीश जगदीश सिंग केहार आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायद्याचे कलम २२ नुसार मिळालेला अधिकार वापरून, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ वाहिन्यांबद्दल नागरिक करीत असलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी मंडळ स्थापन करावे, असे म्हटले. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी यंत्रणा असल्याचे केंद्र सरकारने केलेले निवेदन न्यायालयाने विचारात घेतले. केंद्र सरकारचे म्हणणे असे होते की, तशी व्यवस्था आहे. तथापि, आम्हाला असे वाटते की, त्याला पुरेशी प्रसिद्धी मिळाल्यास सामान्य लोकांना त्यांच्या तक्रारीचे निराकरण करून घेता येईल. कॉमन कॉज या अशासकीय संस्थेच्या वतीने वकील प्रशांत भूषण बाजू मांडताना म्हणाले की, ‘स्वत:च स्वत:चे नियमन करण्यातून काहीही साध्य होत नाही.’ (लोकमत न्युझ नेटवर्क)