शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

केंद्रीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती सुकर

By admin | Published: November 12, 2016 2:07 AM

केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग आता प्रशस्त केला आहे. सरकारने सर्व सरकारी विभागांना आदेश दिले आहेत की

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग आता प्रशस्त केला आहे. सरकारने सर्व सरकारी विभागांना आदेश दिले आहेत की, विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक वेळेवर घ्या. कारण, कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतील कारकीर्दीचा लाभ देण्यासाठी होणारा विलंब रोखता येऊ शकेल. डीपीसीची बैठक घेण्यासाठी नेहमीच उशीर होत असून, या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. हीच समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर निर्णय घेत असते. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सर्व विभागांना नोटीस जारी करून वेळेवर डीपीसीची बैठक घ्यावी आणि पदोन्नती निश्चित करावी, अशा सूचना दिल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून डीओपीटीने एक आदर्श कॅलेंडरही जारी केले आहे. याबाबत सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, डीपीसीच्या बैठकीला विलंब होत असल्यामुळेच पदोन्नतीतून भरली जाणारी पदे रिकामी आहेत. डीओपीटीने आदेश जारी करून असे म्हटले आहे की, केवळ विभागीय पदोन्नती समितीची बैठक वेळेवर घेऊन विविध मंत्रालयातील आणि विभागांतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची लक्ष्यप्राप्ती होऊ शकते. केंद्र सरकारचे ५० लाख ६८ हजार कर्मचारी आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)