शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शुभवर्तमान! ५० हजार स्टार्टअप कंपन्यांना केंद्र सरकारची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:04 IST

सहा महिन्यात मिळाली दहा हजार उद्योगांना परवानगी

नवी दिल्ली : देशभरात ५० हजार कंपन्यांना केंद्र सरकारने मान्यता दिली असून, त्यांना विविध कायद्यान्वये साह्य केले जात आहे. यातील १० हजार स्टार्टअप्सना मागील सहा महिन्यांत मान्यता मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) काही वर्षांपूर्वी नियम शिथिल केल्यानंतर स्टार्टअप संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या संस्थांना वित्तीय आणि पायाभूत साह्य मिळण्याचा मार्गही त्यामुळे सुलभ झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, डीपीआयआयटीकडे नोंदणी असलेल्या स्टार्टअपसाठी अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पेटंटच्या दाव्यासाठी त्यांच्या खर्चात ८० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांना  करातही सवलत आहे. अर्ज केल्यापासून ९० दिवसांत ते व्यवसाय गुंडाळूही शकतात.डीपीआयआयटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जून २०२१ रोजी स्टार्टअप म्हणून मान्यता असलेल्या संस्थांची संख्या ५० हजार आहे. एप्रिल २०२० पासून १९,८९६ संस्थांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे.