शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

सहारनपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दले

By admin | Published: May 26, 2017 1:10 AM

जातीय हिंसाचार उफाळलेल्या सहारनपूूरमध्ये केंद्राने ४०० दंगलकाबू पोलीस कर्मचारी पाठविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जातीय हिंसाचार उफाळलेल्या सहारनपूूरमध्ये केंद्राने ४०० दंगलकाबू पोलीस कर्मचारी पाठविले आहेत. हे पथक या भागात शांतता प्रस्थापित करण्यात उत्तर प्रदेश सरकारला मदत करणार आहे. दरम्यान, बुधवारी एका समुदायातील युवकाच्या हत्येनंतर आज गुरुवारी दुसऱ्या समुदायातील एका युवकावर गोळीबाराची घटना घडली. या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहारनपूर जिल्ह्यातील हिंसाचारात दोन जणांचा बळी गेला असून, ४० लोक जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने दंगलकाबू पोलीस पथक रवाना केले. राज्य सरकारने हिंसाचाराच्या घटनांबाबत प्राथमिक अहवालही केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविला आहे. गृह मंत्रालयाने सहारनपूरमधील घटनांबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. राज्य सरकारच्या विनंतीनंतर सहारनपूरला शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) चार कंपन्या (जवळपास ४०० जवान) पाठविण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला मदत करतील, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अशोक प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.