शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:09 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गेल्यावर्षी कलम 370 हटविण्याच्या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये या कंपन्यांची नेमणूक केली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधून 10,000 निमलष्करी दलांना माघारी बोलविण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.  

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील 100 सीएपीएफच्या कंपन्यांना तातडीने परत माघारी बोलविण्यात आल्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

केंद्र सरकारने गेल्यावर्षी कलम 370 हटविण्याच्या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये या कंपन्यांची नेमणूक केली होती. आता या कंपन्यांना परत त्यांच्या बेस ठिकाणी पाठविण्यात येणार आहे.

निर्देशांनुसार, या आठवड्यापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 कंपन्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल यांच्या एकूण 20 कंपन्या जम्मू-काश्मीरमधून परत बोलावण्यात येणार आहेत. 

दरम्यान, एक सीएपीएफ कंपनीमध्ये 100 जवानांची कार्यक्षम क्षमता असते. यावर्षी मे महिन्यात गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 10 सीएपीएफ कंपन्या मागे घेतल्या.  

आणखी बातम्या...

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370