शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:03 IST

विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे.

- योगेश पांडे विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. विधानसभेत तब्बल ७५ टक्के जागांवर विजय मिळविणाऱ्या काँग्रेसचा विजयरथ भाजपाने थांबविला आहे. काँग्रेसचे उमेदवार अवघ्या दोन जागांवर आघाडीवर होते.विधानसभेतील चुकांपासून धडा घेत भाजपाने यंदा सर्वच उमेदवार बदलत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विधानसभेत ९० पैकी १५ जागांवर विजय मिळविणाºया भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांच्या नेतृत्वात लोकसभेत दणदणीत यश मिळाले आहे. अरुण साव (बिलासपूर), गुहाराम आजगले (जांजगिर),गोमती साई (रायगड), सुनील सोनी (रायपूर), संतोष पांडे (राजनांदगाव), रेणुका सिंग (सरगुजा) या भाजपच्या सहा उमेदवारांनी तर लाखाहून अधिक मताधिक्य मिळविले. तर इतरांनीदेखील सन्मानजनक मतं मिळविली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसला दारुण अपयशाचा सामना करावा लागला आहे. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसची एक जागा वाढली असली तरी ही पक्षाची नामुष्कीच मानली जात आहे. छत्तीसगडमध्ये पाच महिन्यांतच जनतेने सत्ताधारी काँग्रेसला नाकारले आहे. भाजपाने नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळात जाऊन मतदारांशी संपर्क केला. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक मुद्यांंना प्रचारात स्थान देण्यावर भर दिला.निकालाची कारणेविधानसभेतील पराभवानंतर प्रदेश नेतृत्वात बदल करण्यात आला. तसेच संघटन मजबुतीवर विशेष भर देण्यात आला.जनतेमधील नाराजी लक्षात घेऊन सर्व खासदारांचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्या प्रचाराची ‘जादू’ चालली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस