शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बालविवाह आपोआप बेकायदेशीर होणार नाही - मद्रास उच्च न्यायालय

By admin | Published: March 07, 2016 8:08 AM

बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येणार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मदुराई, दि. ७ - बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येणार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे. बालविवाह झाला असेल तर लग्नाचं कायदेशीर वय पुर्ण केल्यावर दोघांपैकी एकाने कौंटुबिक न्यायालयातून घटस्फोट घेतल्याचा पुरावा सादर करणे गरेजेचे आहे त्यानंतर तो विवाह बेकायदेशीर ठरवला जाईलं असं न्यायालयानं सांगितलं आहे. 
 
मदुराई उच्च न्यायालयात महिलेने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 1995मध्ये माझं लग्न झालं होतं तेव्हा मी अल्पवयीन होते त्यामुळे मला घटस्फोट देण्यात यावा अशी मागणी महिलेने याचिकेतून केली होती. उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने ही याचिका फेटाळत बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येत नसल्याचं सांगितलं आहे. 
 
न्यायालयाने हा निर्णय देताना हिंदू विवाह कायद्याचादेखील उल्लेख केला आहे. तसंच याप्रकरणी ससंदेत लवकरच कायदा आणला जाईल अशी आशाही व्यक्त केली आहे.