शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 02:10 IST

भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.

बीजिंग : गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला भारत-चीन यांच्यातील लष्करी तणाव निवळायला सुरुवात झाली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातून उभय देशांच्या सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयातर्फे बुधवारी सांगण्यात आले. मात्र, भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.गेल्या वर्षी मे महिन्यात लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या पँगाँग सरोवरानजीक भारत आणि चीन यांच्यात लष्करी तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून उभय देशात लष्करी पातळीवरील चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या. २४ जानेवारी रोजी कॉर्प्स कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांत चर्चेची नववी फेरी झाली होती. त्यात उभय देशांनी पँगाँग सरोवर परिसरातून आपल्या सीमारेषेपर्यंत माघार घेण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले. त्यातच मॉस्कोमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी एक निवेदन जारी केले. तर, चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु किआन यांनी त्यास दुजोरा दिला. भारताने मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख