शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चीनचे सैन्य अगदी हाकेच्या अंतरावर; तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 06:27 IST

काही ठिकाणी तर चिनी सैन्य हाकेच्या अंतरावर म्हणजे ५०० फूट अंतरावर आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: अरुणाचलमधील सीमावादावरून चीनबरोबर १७व्या चर्चेच्या फेरीनंतर चीनला हा तणाव कमी करण्यात रस नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे दोन्ही बाजूंकडील सैन्य अगदी जवळ एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र आहे. चीनचे सैन्य अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

गृहमंत्रालय आणि सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, यंदाच्या हिवाळ्यात चीनचे २ लाख सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात आहेत. भारतीय सेना आणि आईबीपीचे एवढेच जवान तैनात आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही सीमेवर जमा केली आहेत. भारताने नुकतेच १७ उच्च रिझॉल्युशनचे कॅमेरे खरेदीचीही ऑर्डर दिली आहे. हे कॅमेरे आयटीबीपीला देण्यात येणार असून, चीनवर नजर ठेवण्यात येईल. 

अंतर केवळ ५०० फुटांचे

सूत्रांचे म्हणणे आहे की, तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडील सैन्यातील अंतर अत्यंत कमी राहिले आहे. काही ठिकाणी तर चिनी सैन्य हाकेच्या अंतरावर म्हणजे ५०० फूट अंतरावर आहे.  

१७ हजार फुटांवर अतिरिक्त सैनिक

आयटीबीपीने अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त भागांजवळ अतिरिक्त चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यांगत्सेच्या १७ हजार फूट उंच शिखरावर अतिरिक्त सैन्य तैनात केले जाईल, जिथे चिनी सैनिकांनी घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या नौटंकी पाहता, आयटीबीपीचे ९० हजार जवान आधीच विविध क्षेत्रांत तैनात आहेत. विवादित सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी १९९७ नंतर भारतासोबत केलेले जवळपास सर्व करार चीनने धाब्यावर बसविले आहेत. यामध्ये २०१३ मध्ये झालेल्या समितीचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशindia china faceoffभारत-चीन तणाव