शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अरुणाचल प्रदेशमधून अपहरण केलेल्या पाच तरुणांची चीनकडून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 14:54 IST

अरुणाचल प्रदेशातून पाचही तरुणांना चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते, त्यानंतर आता त्यांना सोडण्यात आले आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA)ने अरुणाचल प्रदेशमधील 5 अपहृत तरुणांना भारताकडे सोपवलं आहे. भारतीय सैन्याशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सर्व तरुणांना चीनहून भारतात पाठविण्यात आले. अरुणाचल प्रदेशातून पाचही तरुणांना चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते, त्यानंतर आता त्यांना सोडण्यात आले आहे.याआधी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) शनिवारी अरुणाचल प्रदेशातील पाचही अपहृत तरुणांना भारताकडे सोपवेल. पीएलएने यापूर्वीच सांगितले होते की, ते पाच भारतीय तरुण त्यांच्या ताब्यात आहेत. आता हस्तांतरणाच्या प्रक्रियेची कार्यपद्धती वापरली जात आहे.अपहरण झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना ही घटना शुक्रवारी जिल्ह्यातील नाचो भागात घडल्याचं सांगितलं. अपहरण केलेल्या तरुणांसोबत गेलेले दोन जण कसे-बसे पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलीस अधीक्षक तारू गुसर म्हणाले, मी या भागातील सत्यता पडताळण्यासाठी नाचो पोलीस ठाण्याचे प्रभारी पाठविले असून, त्वरित अहवाल द्यावा लागतो. चिनी सैन्याने अपहरण केलेल्यांची नावे टोच सिंगकम, प्रसात रिगलिंग, डोंगटू इबिया, तनु बकर आणि नागरू दिरी अशी असून, हे पाच जण तागिन समुदायाचे आहेत.

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश