शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मास्क न घातल्यास १ लाख रुपये दंड, नागरिकांनी विरोध करत पुकारला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 20:21 IST

जमशेदपूरमधील एससीसीआयचे अध्यक्ष अशोक भलोटीया यांनी शनिवारी जमशेदपूरमध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद पुकारण्यात येत असल्याचे म्हटले.

ठळक मुद्देजमशेदपूरमधील एससीसीआयचे अध्यक्ष अशोक भलोटीया यांनी शनिवारी जमशेदपूरमध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद पुकारण्यात येत असल्याचे म्हटले.

जमशेदपूर - झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन सोरेन यांच्याकडून करण्यात आलं. मात्र, राज्य सरकारच्या काही नियमांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, झारखंडमधीलजमशेदपूरमध्ये शनिवारी बंद पाळण्यात येणार आहे. मास्क परिधान न करणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षांची शिक्षा हा नियम रद्द करण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.

जमशेदपूरमधील एससीसीआयचे अध्यक्ष अशोक भलोटीया यांनी शनिवारी जमशेदपूरमध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद पुकारण्यात येत असल्याचे म्हटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी कडक नियमावली लावली पाहिजे, या उपाययोजनांना आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने नवीन अध्यादेशानुसार 1 लाख दंड आणि 2 वर्षांच्या शिक्षेची केलेली तरतूद तत्काळ रद्द करावी अशी आमची मागणी असल्याचे भलोटीया यांनी म्हटलंय. कारण, सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार असून भ्रष्टाचार वाढीस लागणार आहे. तसेच, हा निर्णय प्रॅक्टीकली शक्य नसल्याचेही भलोटीया यांनी म्हटले.  

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन सोरेन यांच्याकडून करण्यात आलं. तसेच, राज्यातील सर्वच नागरिकांना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास अथवा मास्क परिधान न केल्यास 2 वर्षांची शिक्षा करण्यात येणार आहे. तर, मास्क न परिधान करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचा दंडही करण्यात येणार आहे. झारखंड संक्रमण रोग अध्यादेशानुसार यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध नागरिकांनी बंद पाळून आपला विरोध व्यक्त केला. 

दरम्यान देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही पुढील काही काळ मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्स हे गरजेचं असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच, केंद्र आणि सर्वच राज्यांच्या राज्य सरकारने मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. लॉकडाऊन आणि कोरोना रोगाचा प्रसार वाढ नये, यासाठी काळजी म्हणून नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे. त्याच पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत.   

टॅग्स :Jharkhandझारखंडcorona virusकोरोना वायरस बातम्याjamshedpur-pcजमशेदपूर