शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

शेतकरी विधेयकांवरुन 'बादल' गरजले, आमच्या एका अणुबॉम्बने मोदी हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 18:43 IST

सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर टीका करताना द्वितीय जागतिक युद्धाचा संदर्भ दिला आहे. द्वितीय जागतिक युद्धावेळी अमेरिकेच्या एका अॅटोमबॉम्बने जपानला हादरा दिला होता.

ठळक मुद्देसुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर टीका करताना द्वितीय जागतिक युद्धाचा संदर्भ दिला आहे. द्वितीय जागतिक युद्धावेळी अमेरिकेच्या एका अॅटोमबॉम्बने जपानला हादरा दिला होता.

चंडीगढ - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकांवरुन चांगलाच गदारोळ माजला असून देशभरातून या विधेयकांला विरोध होत आहे. विशेषत: पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. या विधेयकाला विरोध करतच पंजाबमधील खासदार आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या माजीमंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, आता शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय. 

सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर टीका करताना द्वितीय जागतिक युद्धाचा संदर्भ दिला आहे. द्वितीय जागतिक युद्धावेळी अमेरिकेच्या एका अॅटोमबॉम्बने जपानला हादरा दिला होता. आता, अकाली दलाच्या एका बॉम्बने मोदी सरकारला हादरा दिलाय, असे बादल यांनी म्हटलंय. गेल्या 2 महिन्यांपासून एकही शेतकरी नेता याबाबत बोलत नव्हता. मात्र, सध्या 5-5 मंत्री यासंदर्भात बोलत आहेत, असेही बादल यांनी म्हटलंय. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित 3 विधेयकांना लोकसभेत आणि संसदेत मंजुरी दिली आहे. मात्र, या विधेयकांतील तरतुदींना पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. या विधेयकांच्या विरोधात पंजाबमध्ये तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच, या शेतीविषयक विधेयकांना स्विकार करणार नसल्याचंही येथील शेतकऱ्यांनी म्हटलंय.  

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल