शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास, जिल्हाधिकाऱ्याने स्वत:च्या कार्यालयातील AC काढून दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:53 IST

एनआरसी केंद्रात दाखल असलेल्या लहान मुलांसह त्यांच्या पालकांना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागत होता.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी स्वरोचिष सोमवंशी यांनी आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कार्यालयातील एसी (एअर कंडिशनर) काढून चक्क उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या चिमुकल्यांच्या केंद्रात बसवले आहेत. पोषण पुनर्वास केंद्र (एनआरसी) येथे उकाड्यामुळे लहान मुलांना त्रास होत होता. त्यामुळे समोवंशी यांनी आपल्या रुम आणि कार्यालयातील एसी तेथे बसविण्याचे आदेश दिले. 

एनआरसी केंद्रात दाखल असलेल्या लहान मुलांसह त्यांच्या पालकांना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. या एनआरसी केंद्रात केवळ फॅनची हवा चालत होती, पण बाहेरील उन्हाच्या तडाक्यामुळे हॉलमधील वातावरण गरम झाले होते. याबाबत आम्ही एनआरसीमधील परिस्थिती पाहिल्यानंतर तेथे एसी बसविण्याचं ठरवलं. मात्र, तात्काळ एसी बसवणे गरजेचे असल्याने आम्ही रुम आणि कार्यालयातील एसी काढून तेथे बसविण्याचा निर्णय घेतल्याचे सोमवंशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे या एनआरसी ब्लॉकमध्ये चार केंद्र आहेत, सोमवंशी यांच्या प्रयत्नाने या चारही केंद्रांवर एसी बसविण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMadhya Pradeshमध्य प्रदेशNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र