शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 06:22 IST

काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

आदेश रावल

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस सातत्याने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहे. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

निवडणूक आयोग आता या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेस पक्षाला लेखी पाठवणार आहे. परंतु निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाची आकडेवारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

आयोगासमोर म्हणणे मांडल्यानंतर सिंघवी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही आमचे मत तपशीलवार मांडले आहे. गंभीर मुद्द्यांवर डेटा प्रसिद्ध करायला हवा होता. लाखो लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मागितली आहे. जेणेकरून नावे का व कशी काढली गेली हे कळू शकेल.

काँग्रेसचे सवाल

 काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला विचारले की, मतदार यादीत मोठी घसरण झाली आहे. विधानसभेच्या दृष्टीने ही आकडेवारी द्या आणि याचे कारण काय आहे? गेल्या पाच महिन्यांत ४७ लाख नवीन मतदार कसे जोडले गेले, असा सवालही काँग्रेसने केला. पाच वाजल्यानंतर सात टक्के अधिक मतदान कसे होऊ शकते? असा सवालही शिष्टमंडळाने केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग