शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 14:10 IST

Congress Ashok Gehlot And Haryana Assembly Election Result : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठं विधान केलं आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठं विधान केलं आहे. हरयाणातील निकालाबाबत गेहलोत म्हणाले की, "शेवटी काँग्रेसचाच विजय होईल. राज्यात फक्त काँग्रेसच सरकार स्थापन करेल. ही विचारधारेची लढाई आहे."

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ८ ऑक्टोबरला जोधपूरहून जयपूरला जाण्याआधी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, "तोडाफोडीच्या राजकारणाचं युग संपलं आहे. हरयाणात काँग्रेसचं सरकार स्थापन होणार आहे. भाजपा बदला घेण्याच्या नीतीने काम करत आहे. काँग्रेस सरकारने कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केलं नाही."

तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा. आता वेळ गेली आहे, पूर्वी भाजपा सरकार फोडण्याचं काम करायची असंही ते म्हणाले. राजस्थानात त्यांचं तोडाफोडीचं राजकारण चाललं नाही. राजस्थानमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भाजपाची स्थिती आता कमकुवत झाली आहे. देशातील वातावरण आता बदललं आहे असंही गेहलोत यांनी सांगितलं. ५ ऑक्टोबर रोजी हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान झालं होतं. आता मतमोजणी सुरू आहे.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा