शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

आडवाणी यांनीच समाजात द्वेश पसरवला...; दिग्विजय यांनी सांगितंल राम जन्मभूमी राष्ट्रीय मुद्दा कसा बनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 22:20 IST

दिग्विजय म्हणाले, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली/भोपाळ - लालकृष्ण आडवाणी यांच्या 1990 च्या रथयात्रेने समाजात फूट पाडली, असे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Congress Leader Digvijay Singh) यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid Book Launch) यांचे पुस्तक सनराइज ओव्हर अयोध्याः द नेशनहूड इन ऑवर टाइम्सच्या (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times) प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारधारेवरही (Digvijay on BJP Ideology) हल्ला चढवला आणि ती देशात द्वेश पसरवणारी असल्याचे म्हटले आहे.

दिग्विजय म्हणाले, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.

दिग्विजय यांनी देशात द्वेश पसरण्यासाठी आडवाणी (Lal krishna Advani) यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, 1984 नंतर भाजप कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर चालू लागली, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा आधार आहे. आडवाणी यांच्या रथयात्रेने संपूर्ण देशात समाजात फूट पाडली. जेथे-जेथे आडवाणी गेले, तेथे-तेथे त्यांनी द्वेशाचे बीज पेरले.

सलमान खुर्शीद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हरामसोबत केली आहे. त्यांनी राम जन्मभूमी-बाबरी मशीद मुद्यावरून (Ram Janmabhoomi Babri Masjid) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही तिखट वक्तव्य केले आहे. त्यांनी लिहिले आहे, की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदू राष्ट्राच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीsalman khurshidसलमान खुर्शिदBJPभाजपाRam Mandirराम मंदिर