शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

आसाम सरकार देशात सर्वांत भ्रष्ट, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 7:32 AM

शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे पक्ष कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते.

शिवसागर (आसाम) : ‘कदाचित भारतातील सर्वांत भ्रष्ट सरकार आसाममध्ये कार्यरत आहे,’ अशी घणाघाती टीका ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. 

शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे पक्ष कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते. पदयात्रा नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाल्यानंतर गांधींनी सत्ताधारी सरकारवर द्वेष पसरविणे आणि सार्वजनिक पैशांची लूट केल्याबद्दल टीका केली. “कदाचित भारतातील सर्वांत भ्रष्ट सरकार आसाममध्ये आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान आसामचे प्रश्न मांडू,” असे त्यांनी सांगितले. 

सरकारी योजनेच्या अर्जाची रांग सोडून केले स्वागत राहुल गांधी दुपारच्या सुमारास जोरहाट जिल्ह्यातील मारियानी शहरात पोहोचले तेव्हा त्यांनी शेकडो ग्रामीण महिला सरकारी योजनेचे अर्ज मिळविण्यासाठी नाकाचारी भागातील सरकारी केंद्रात रांगेत उभ्या होत्या. गांधींचा ताफा तिथून जाताना पाहून त्या सर्व महिला रांग सोडून त्यांना भेटण्यासाठी रस्त्याकडे धावल्या. काफिला थांबला आणि गांधी बसमधून बाहेर येताच अनेक महिलांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला; पण, त्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. नंतर महिलांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस