शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

'नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह...PM, गुलाबी चष्मा उतरवा...'; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 13:33 IST

Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River : राहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

ठळक मुद्देराहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा.युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किंचितसा दिलासा मिळाला असला तरी धोक्या अद्यापही टळलेला नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोरोनाच्या परिस्थितीवरुन केंद्रावर सातत्यानं टीका करताना दिसत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही ठिकाणांहून कोरोना संकटकाळातही नद्यांमध्ये मृतदेह वाहून येत असल्याचं वृत्त सोर आलं होतं. यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका"नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली. दिल्लीत उभारल्या जात असलेल्या सेंट्रल विस्तावरून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसनंही पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. जेव्हा देशात मोठी महासाथ आहे, लोकं ऑक्सिजन आणि रुग्णालयांसाठी फिरत आहेत, अशा वेळी अशा प्रकल्पांवर खर्च करणं अयोग्य आहे, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेहबिहारच्या बक्सर जिल्ह्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. बिहारनंतर उत्तर प्रदेश, बिहार सीमेवरील गावातही मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. जे पाण्यावर तरंगत होते. कोरोना काळात लाकडांची कमतरता भासत असल्यानं लोकं हे मृतदेह थेट नदीत फेकत असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारRahul Gandhiराहुल गांधी