शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

विरोधक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून निलंबन; ही लोकशाहीची हत्या : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 6:14 AM

Rahul Gandhi On Pm Narendra Modi : राहुल गांधी यांनी मोदींच्या गैरहजेरीवर केला सवाल

शीलेश शर्मा नवी दिल्ली : विविध पक्षांच्या संसद सदस्यांचे निलंबन होऊन १४ दिवस झाले आहेत. सभागृहात ज्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करु इच्छितो, ती चर्चा सरकार होऊ देत नाही. विरोधक आपला आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून त्यांना निलंबित केले जाते. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दात संपूर्ण विराेधकांना सोबत घेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. राजकारणाचा धर्म पाळाराहुल गांधी यांनी गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांनी आपली जीप शेतकऱ्यांच्या अंगावर घातली. यामागे कोणती शक्ती आहे, त्यांना कोणत्या शक्तीने ही सूट दिली, इतक्या दिवसांनंतरही कोणत्या शक्तीने त्यांना आजपर्यंत तुरुंगाबाहेर ठेवले आहे. मोदी यांचे नाव न घेता त्यांनी ट्विट केले की, धर्माचे राजकारण करतात. आज राजकारणाचा धर्म पाळा. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद