शहरं
Join us  
Trending Stories
1
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
2
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
3
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
5
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
6
कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी 
7
अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत
8
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
9
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
10
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
11
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी
12
Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत
13
“तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, फडवणीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये”: मनोज जरांगे
14
१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं
15
Gold Silver Price Today : 'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
16
स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."
17
लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?
18
"सॉरी, आय लव्ह माय इंडिया"; चोराने SUV चोरली, ३ नोट्स चिटकवून कार रस्त्यातच सोडली अन्...
19
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
20
बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त

लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेसला हवे मजबूत संघटन, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची खास मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 7:31 AM

Ghulam Nabi Azad : आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद म्हणजे काँग्रेसमधील इंदिरा गांधी यांच्या काळापासून असलेले ज्येष्ठ नेते. परंतु आज आझाद यांचा समावेश पक्षात असंतुष्ट नेत्यांमध्ये केला जातो. भाजपच्या आक्रमक राजकारणाला तोंड द्यायचे असेल तर पक्षाला आता अल्प आणि दीर्घ मुदतीचे नियोजन करावे लागेल. त्यानुसार नेत्यांची जडणघडण करावी लागेल. थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जमिनीवरील संघटना मजबूत करण्यावर भर द्यावी लागेल, असे मत गुलाम नबी आझाद यांनी ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. (Congress needs strong organization to reach out to the people, exclusive interview with senior leader Ghulam Nabi Azad)

आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

एकदा पक्षनेतृत्वाला पूर्वकल्पना देऊन पत्नीसह युरोप आणि मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलो असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्येच परत बोलावून घेतले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आपला समावेश करून घेतला,  हा प्रसंगही त्यांनी या मुलाखतीत विशद केला. 

गुलाम नबी आझाद म्हणाले की,  तेव्हा असलेल्या आव्हानांची तुलना आजच्या दिवसांशी करता येणार नाही. सध्या एकमेकांशी संपर्काचा जमाना असल्याने ट्विटर, फेसबुक, एसएमएस आदी त्यासाठी पूरकच आहे परंतु पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष गावात जाऊनच काम करावे लागेल.    

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादinterviewमुलाखत