शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Rahul Gandhi : "लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही; भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 19:18 IST

Congress Rahul Gandhi : इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी महागाईसह इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भारतातील पेट्रोलचे दर, बेरोजगारी आणि जातीय हिंसाचाराचा आलेख श्रीलंकेसारखाच असून सरकारने लोकांचे लक्ष त्यापासून हटवू नये असं म्हटलं आहे. 

इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे. ट्विटरवर एक ग्राफिक इमेज शेअर करत त्यांनी लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी दिसते असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

ग्राफमध्ये भारत आणि श्रीलंकेतील पेट्रोलच्या किमती, बेरोजगारी आणि हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित आलेखाची तुलना करताना राहुल गांधी यांनी हे सांगितले. इतकेच नाही तर महागाई, बेरोजगारी आणि हिंसाचार या मुद्द्यांवरही भारत श्रीलंकेच्या मार्गावर पुढे जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका सभेत त्यांनी मोदी सरकारवर देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसInflationमहागाईUnemploymentबेरोजगारी