शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

कामगार कायद्यांचे खच्चीकरण सुरू

By admin | Published: December 06, 2015 3:27 AM

केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.मोदी यांनी कामगारांवर मोठा हल्ला सुरू केला असल्याचा दावा करतानाच काँग्रेसने भूसंपादन विधेयकावर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष केला तसाच लढा कामगारांसाठीसुद्धा देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.काँग्रेसशी संलग्न कामगार संघटना इंटकच्या ३१ व्या पूर्ण सत्राला राहुल गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काँग्रेस पक्ष नेहमीच कामगारांसोबत उभा राहील, असे सांगून काँग्रेस उपाध्यक्ष म्हणाले, चीनच्या तुलनेत भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांशी मी सहमत आहे; परंतु ही सहमती येथेच संपते. भारतीय कामगार बेईमान आणि कामचुकार आहेत आणि हंटर हाती घेऊनच त्यांच्याकडून काम करवून घ्यावे लागत असल्याचे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळेच कामगार कायदे कमकुवत करून त्यांना आपल्यापुढे गुडघे टेकायला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात गांधी यांनी गुजरात, राजस्थान आणि हरियाणात तयार करण्यात येत असलेल्या नव्या कायद्यांचा उल्लेख केला. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि इंटकचे प्रमुख जी. संजीव रेड्डी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)