शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:45 IST

2 जून रोजी ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आज पुन्हा रुळावर परतली आहे.

Coromandal Train Express: ओडिशातील बालासोरमध्ये 2 जूनच्या सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. तो अपघात इतका भीषण होता की, रेल्वे पुन्हा रुळावर कधी येणार? असा प्रश्न पडला होता. पण, अखेर रुळांची दुरुस्ती होऊन गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. आज(बुधवार) पश्चिम बंगालमधील शालीमार येथून कोरोमंडल एक्सप्रेसही तामिळनाडूतील चेन्नईकडे रवाना झाली. 

ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आता पुन्हा रुळावर धावू लागली आहे. ट्रेनमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये. कोरोमंडलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संमिश्र भावना आहेत. काही जण खूप घाबरले आहेत तर काही लोक म्हणतात की, त्यांचा रेल्वेवर विश्वास कायम आहे. ट्रेनमधून प्रवास करणारे काही लोक देवाच्या मूर्ती सोबत घेऊन येत आहेत.

तीन ट्रेनचा अपघात...2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 275 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. आजही मृतांमधील अनेकांची ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत. यात अनेकजण अनाथ झाले, तर अनेकांनी आपले पाल्य गमावले. या अपघाताने अनेकांच्या मनात खोलवर जखम केली आहे. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात