शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Corona Virus: 'अशा' लोकांनी कोरोनाला घाबरण्याऐवजी काळजी घ्या; मृत्यूचे प्रमाण फक्त 3 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:27 IST

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे आवाहन; मृत्यू होण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के

नवी दिल्ली : झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजाराला घाबरण्याची गरज नसून त्याऐवजी काळजी घेतल्यास त्याचा प्रतिकार करणे सहज शक्य आहे, अशी प्रतिक्रिया एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. चीनमध्ये अचानक अनेक रुग्णांची संख्या समोर आल्याने दहशत पसरली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांची प्रकृती अगोदरपासूनच बिघडलेली होती. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणारांना कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशा रुग्णांच्या मृत्यूचा धोका अधिक असतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. कोरोनाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनाच या आजाराचा संसर्ग होतो. त्यामुळे प्रत्येकाला हा संसर्ग लगेच होईल, असे नाही. त्यामुळे दिल्लीतील तीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण दिल्लीत या आजाराचे संक्रमण होईल, असे समजणेही चुकीचे असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे या दोघांमध्येही आजाराचे संक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळेच लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यावी.होळी घरातच साजरी कराहोळीसारख्या सणात एखादी संक्रमित व्यक्ती सहभागी झाली तर आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरातच हा सण साजरा करावा, असे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना