शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 5:08 AM

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानंतर तर दोन ते चार आठवड्यांसाठी आमची गावे आणि शहरे ताबडतोब लॉकडाऊन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करू नये

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सगळी गावे आणि शहरे दोन ते चार आठवड्यांसाठी बंद (लॉक डाऊन) ठेवावीत, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी केले. भारतात कोरोना व्हायरसचे १८ नवे रुग्ण देशाच्या वेगवेगळ्या भागांत नोंदले गेल्यानंतर गुरुवारी देशातील एकूण रुग्णांची संख्या १६९ वर गेली, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, आतापर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार हा लोकांकडून लोकांकडे (कम्युनिटी ट्रान्समिशन) होण्याची तिसरी पायरी गाठली गेलेली नाही हे आयसीएमआरने ठरवून न घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीतून उघड झाले आहे. ही अशी वेळ आहे की, साथीचा फैलाव दुसऱ्या पायरीवरच रोखण्यासाठी तात्पुरते का असेना लोकांना घराबाहेर पडू देऊ नये. जी राज्ये केंद्र सरकारच्या पुढेच आहेत त्यांनी पुढे पडून आपापल्या गावांत व शहरांत लॉकडाऊन केले पाहिजे, असे चिदम्बरम म्हणाले.ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानंतर तर दोन ते चार आठवड्यांसाठी आमची गावे आणि शहरे ताबडतोब लॉकडाऊन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करू नये.मास्कचे उत्पादन वाढवण्याचे आदेशकेंद्र सरकारने देशातील अर्ध्या डझनपेक्षा जास्त शहरांना मास्क बनवणाºया कंपन्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांना उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने त्यांना अतिरिक्त उत्पादन खरेदी करण्याची हमी देत म्हटले की, त्यांनी आपल्या सगळ्या उत्पादनाच्या विक्रीबाबत निश्चिंत राहावे. सरकार त्यांना जेवढी आॅर्डर देईल तेवढा सगळा माल खरेदी केला जाईल. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत