शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

LockdownNews: लॉकडाउन 4.0नंतर किती सूट किती सक्ती; 'असा' आहे मोदी सरकारचा मूड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 21:17 IST

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकार कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित 30 नगर पालिकांमधील कंटेनमेंट झोनमध्ये  निर्बंध लागू ठेवण्याची सूचना नक्की देईल. येथून आतापर्यंत देशातील 80% कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

ठळक मुद्देदेशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेला संपत आहे.1 जूननंतर लॉकडाउनचे नियम किती  कठोर करायचे अथवा किती सूट द्यायची, यासंदर्भात राज्यांनाच अधिकार देण्यात येणार आहेत.देशातील 30 नगर पालिकांवर केंद्रची नजर असणार आहे.

नवी दिल्ली : देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेला संपत आहे. यानंतर केंद्र संरकार नियम निर्धारित करण्यासाठी आपली भूमिका मर्यादित करून राज्यांना अधिक सूट देण्याचा विचार करत आहे. कारोना प्रभावित भागांचे वर्गिकरण करण्यासंदर्भात आणि लॉकडाउनचे नियम निश्चित करण्यासंदर्भात राज्यांकडून सातत्याने व्यक्त केल्या जात असलेल्या भावनांचा केंद्र सरकारही सन्मान करत आहे. यामुळे, मोदी सरकार भविष्यातील मोठ्या भूमिका राज्यांवरच सोपविन्यासंदर्भात विचार करत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आता 1 जूननंतर लॉकडाउनचे नियम किती  कठोर करायचे अथवा किती सूट द्यायची, यासंदर्भात राज्यांनाच अधिकार देण्यात येणार आहेत.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मॉल्स आणि सिनेमा गृहांचे काय -केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय विमानसेवा, राजकीय कार्यक्रम, मॉल्स, सिनेमा गृहांवरील निर्बंध कायम ठेऊ शकते. एवढेच नाही, तर लेकांनी फेस मास्क वापरावे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, यासंदर्भातही नियम बनवण्यास अधिराऱ्यांना सांगितले जाऊ शकते.

शाळा आणि मेट्रो सर्व्हिसवर राज्य निर्णय घेतील?शाळा आणि मेट्रो सुरू करण्यासंदर्भातील निर्णयाचा चेंडूही केंद्र राज्य सरकारांच्या कोर्टात टाकू शकते. एवढेच नाही, तर धार्मिक स्थळे खुली करण्यासंदर्भातील निर्णयही राज्यांवरच सोडले जाऊ शकतात. 

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

30 नगर पालिकांवर केंद्रची नजर :अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकार कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित 30 नगर पालिकांमधील कंटेनमेंट झोनमध्ये  निर्बंध लागू ठेवण्याची सूचना नक्की देईल. येथून आतापर्यंत देशातील 80% कोरोना रुग्ण समोर आले आहेत. या 30 नगर पालिका महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, प. बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि ओडिशामध्ये आहेत. 

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

13 शहरांची समीक्षा -अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आतापासून दर 15 दिवसांनी लॉकडाउनची समीक्षा होईल. यात राज्यांवर अधिक लक्ष दिले जाईल.' केंद्र सरकार मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महनगरांसह 30 शहरांमुळे अधिक चिंतीत आहे

VIDEO : खासदार नवनीत राणांनी घरच्या घरी पतीरायांचे केस कापले; नेटकरी पाहातच बसले!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार