शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:23 IST

'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा झाला आहे, असे हर्षवर्धन म्हणाले.

ठळक मुद्देदेशातील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 38 हजार 845वर पोहोचला आहे. आता देशात एकूण 77 हजार 103 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.देशात आतापर्यंत एकूण 57 हजार 721 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

नवी दिल्ली : देशत कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 6977 नवे कोरोनाबाधित समोर आले. तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळच्या सुमारास जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 38 हजार 845वर पोहोचला आहे. यापैकी 4 हजार 21 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशभरात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 57 हजार 721 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आता देशात एकूण 77 हजार 103 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, भारत कोरोना संक्रमानाच्या बाबतीत इराणलाही (1,25,701) मागे टाकत टॉप 10 देशांच्या यादीत पोहोचला आहे. 

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

महाराष्ट्राचा विचार करता, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 50, 231 झाली आहे. तर 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 394 नवे रुग्ण आढळले असून येथील कोरोना संक्रमित रुग्णांची संक्या आता 14,063 वर पोहोचली आहे. तर येथे आतापर्यंत 858 जणांचा मृत्यू झाला आहे.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 41.28 टक्के आहे. तपासणीतही वेग आला आहे. सध्या रोज जवळपास 1,50,000 टेस्ट होत आहेत. ते म्हणाले, 'कालच आम्ही 1,10,397 नमुने तपासले आहेत. कालपर्यंत आम्ही 29,44,874 नमुने तपासले आहेत. 

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा झाला आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातIranइराण