शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

CoronaVirus News: ...अन्यथा कोरोनाचा स्फोट; अजून किती महिने राहावं लागणार सतर्क?; एम्सच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 19:09 IST

CoronaVirus News: देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका

नवी दिल्ली: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशात सध्या दररोज जवळपास ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर जगात हाच आकडा साडे पाच लाख इतका आहे. जगभरात कोरोनामुळे दररोज साडे आठ हजार जणांना जीव गमवावा लागत आहे. एका बाजूला कोरोनाचं संकट कायम असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी, पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

देशातील जनतेनं पुढील एक ते दीड वर्ष सतर्क राहायला हवं आणि कोरोना विषाणूचा पुन्हा होणारा स्फोट टाळायला हवा, असं एम्सच्या औषध विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितलं. 'सणांचा उद्देश आनंद वाटणं असतो. कोरोना वाटणं नव्हे. त्यामुळे पुढील १- वर्षे, जोपर्यंत महामारी नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत आपण महामारी पसरवण्यामागचं कारण ठरायला नको,' असं निश्चल म्हणाले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढील १०० ते १२५ दिवस महत्त्वाचे असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर निश्चल यांचा इशारा महत्त्वाचा आहे.

देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही कोरोना संक्रमणाच्या दृष्टीनं संवेदनशील आहे. त्याचमुळे तिसऱ्या लाटेचा धोका वारंवार वर्तवला जातो, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दररोज ५ लाखांहून रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळेच चांगली परिस्थिती बिघडत असल्याचं निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेनं नोंदवलं आहे,' असं पॉल म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या