शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Coronavirus : म्हणून कोरोनाकाळात श्रीमंत भारतीय देश सोडून स्वीकारताहेत बाहेरील देशांचं नागरिकत्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:03 IST

Coronavirus: कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत.

मुंबई - कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. ग्लोबल वेल्थ मायग्रेशनच्या रिव्ह्यू रिपोर्टनुसार केवळ २०२० मध्येच भारतातील ५ हजार कोट्यधीशांनी परदेशात जाऊन नागरिकत्व स्वीकारले आहे. आता हा ट्रेंड कायम असून, कोरोना महामारीच्या काळात त्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. (So rich Indians leave Coronavirus and accept foreign citizenship)  उच्च उत्पन्न गटात मोडणारे भारतीय उद्योगपती आपल्या मालमत्तेमध्ये वैविध्य राखण्यासाठी सुरक्षित आणि सोप्या गुंतवणूक पर्यायांकडे पाहत आहे. कोरोना महमारीच्या काळात दिसून आलेली आरोग्य सुविधांबाबतची अनिश्चितता आणि हल्लीच हेवी टॅक्स नियम लागू झाल्याने कोट्यधीशांचे देशातून पलायवन वाढले आहे. तसेच प्रभावी भारतीय आपल्या कुटुंबाला चांगले आणि सुरक्षित राहणीमान देण्यासाठी बाहेरील देशांमध्ये जात आहेत. तसेच परदेशातून आपली आर्थिक गुंतवणूक चांगल्या प्रकारे हाताळता येईल असा त्यांना विश्वास आहे. 

 दरम्यान, लंडनस्थित नागरिकत्व सल्लागार फर्म सीएस ग्लोबल पार्टनरच्या दाव्यानुसार श्रीमंत भारतीयांमध्ये गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत परकीय नागरिकत्वाचा शोध वेगाने वाढला आहे. भारतामध्ये ६ हजार ८८४ अतिश्रीमंत नागरिक आहेत. यामधील ११ अब्जाधीश आहेत. कोरोना महामारीच्या काळात ४० अब्जाधीश वाढले आहेत. आता देशामध्ये एकूण १५३ अब्जाधीश झाले आहेत. आता देशात एकूण १५३ अब्जाधीस आहेत. तसेच केवळ २०२० मध्ये देशातून पाच हजार करोडपटी हे परदेशात गेले आहेत. 

भारतीय वकील आणि मिनियनायर ऑन द मुव्हचे लेखल प्रशांत अजमेरा यांनी भारत सरकार कशाप्रकारे श्रीमंत भारतीयांना परदेशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे हे उलगडून सांगितले आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणांचा या लोकांना लाभ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय