शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"१ फेब्रुवारीलाच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता’’ - अधीररंजन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:11 IST

केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - जवळपास सव्वा दोन महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांनंतरही देशातील कोरोना विषाणूचे संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा १ फेब्रुवारी रोजीच बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता, असा दावा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी केला आहे.

अधीररंजन चौधरी म्हणाले की, कोरोनाबाबत केंद्र सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ३० जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी देशातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली असती तर देशात कोरोना विषाणू पसरला नसता.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळे कोरोना फैलावला आहे. गरीब आणि मजुरांची मदत करण्यामध्ये मोदी अपयशी ठरले आहेत. आम्ही लॉकडाऊनला पाठिंबा दिला होता. मात्र सरकारने घाईगडबडील लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे प्रवासी मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत मजूर रस्त्यावर असले तर आम्ही मोदींचे कौतुक करायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण