शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

CoronaVirus : मोदी सरकार पाठवणार प. बंगालमध्ये टीम; ममता म्हणाल्या, नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 9:15 PM

केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

कोलकाताः कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला संकटात टाकलं आहे. भारतातील अनेक राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार या आपत्तीचा सामना करत आहेत. या आपत्तीच्या काळातही राजकारण सुरूच आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालसह काही राज्यांत आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीम (आयएमसीटी) पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्यांतील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनदरम्याच्या उल्लंघनाच्या तक्रारींबद्दल आपला अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करणार आहे. परंतु केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.ममता यांनी सोमवारी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या टीमना राज्यांत पाठवण्यामागील स्पष्ट कारण त्यांनी मोदी सरकारला विचारले. ममतांनी लिहिले, 'कोरोना साथीच्या विरोधात केंद्र सरकारचा पाठिंबा आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो. पण पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये आयएमसीटी पाठविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे.

मोदी सरकार कोरोनाबाधित राज्यांमध्ये पाठवणार केंद्रीय टीमकेंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये दोन आयएमसीटी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये केंद्राच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमधील अधिकारी व मंत्री असतील. ही टीम कोरोनाविरुद्ध राज्याची तयारी आणि मुख्यत्वे लॉकडाऊनच्या काळातील आढावा घेईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "ही टीम लोकहितासाठीच्या परिस्थितीचे मूल्यांकन करेल, राज्य सरकारांना निर्देश देतील आणि त्यांचे अहवाल केंद्र सरकारला पाठवतील." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी