शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

coronavirus: मणिपूरमध्ये गावकऱ्यांनी ‘क्वारंटाइन’साठी बनवले ८० बांबू सेंटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:30 AM

लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते

मणिपूर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत अडकून पडलेले मजूर, नागरिक आता आपापल्या राज्यात दाखल होत आहेत. मात्र, बाहेरच्या राज्यांतून आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी व्यवस्था असावी, म्हणून येथील गावकऱ्यांनी बांबूच्या साह्याने ८० झोपड्या तयार केल्या आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते, याचा अंदाज घेऊन येथील नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बांबूच्या झोपड्या सुरक्षित अंतर ठेवून तयार केल्या आहेत.बाहेरच्या राज्यातून आलेल्या नागरिकांमधून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पुरेशी काळजीदेखील घेण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या झोपड्यांना ‘क्वारंटाइन सेंटर’ असे नाव दिले आहे. त्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.डॉ. जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, या सेंटरमध्ये एक बेड, स्वतंत्र प्रसाधनगृह, गॅस टेबल, वीज, पाणी आणि चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी क्वारंटाइन होणाºया नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत