शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Coronavirus: तुमचा पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय; मनोज जोशींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:26 IST

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असल्यानं मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवलं आहे. कोरोनाविरोधात सगळा देश एकवटला असता तरी राजकीय नेत्यांचं राजकारण सुरूच आहे. अनेक राजकीय नेते कोरोनाच्या गंभीर परिस्थितही एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशमध्येही आता राजकीय नाट्याला वेग आला आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करायची होती म्हणूनच मोदी सरकारनं कोरोनासंदर्भात उशिरानं उपाययोजना केली, असा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सोडल्यास मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, त्यामुळे जनतेचं भवितव्यच धोक्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारावर आता अभिनेते मनोज जोशी व्यक्त झाले आहेत. त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. मध्य प्रदेशमधल्या भाजपा सरकारचं सध्या मंत्र्यांशिवाय कामकाज सुरू असल्यानं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना टेन्शन आलं आहे. परंतु तुमचा कॉंग्रेस पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय. कोणतीही विचारधारा नाही, नेता नाही... कार्यकर्ता नाही', असं ट्विट करत मनोज जोशींनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश