शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एक मत 53 हजारांचं, EC च्या अजब कारभारामुळे कपाळावर हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:28 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.

लखनौ- निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानलं जातं. मतदान हे श्रेष्ठदान, लोकशाही देशातील नागरिकाचं परम कर्तव्य, पवित्र अधिकार समजला जातो. तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि यशस्वी लोकशाही म्हणून भारताचे जगभरात नाव घेतले जात असले तरी काही नियमांमुळे देशाच्या तिजोरीवर चांगलाच ताण पडत आहे. 25 जून रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकांबाबत आता असाच एक मुद्दा समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या एका मतासाठी 53 हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

आपण महाराष्ट्रापासून दूर राहात असल्यामुळे आपल्याला पोस्टाद्वारे मतदान करु देण्यात यावे असी विनंती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राहाणाऱ्या नागरिकांना विधानपरिषदेच्याही  निवडणुकांसाठी तशी मुभा देण्यात यावी अशीही विनंती त्यांनी आयोगाला केली होती. मात्र निवडमूक आयोगाने ही विनंती फेटाळली. आता राज्यपाल नाईक यांना स्वतः मुंबईत येऊन मतदान करावे लागेल. त्यांचा विमानप्रवास तसेच झेड प्लस सुरक्षेचा खर्च हा 53 हजारांवर जाणार असून त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जाईल.

टॅग्स :Ram Naikराम नाईकUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रVidhan Parishadविधान परिषद