शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, तिरंग्याचा अपमान पाहून देश दु:खी झाला'; मोदींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 12:09 IST

Man ki baat: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावरही भाष्य केले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना लस आदीवरही कटाक्ष टाकला. 

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले. 

26 जानेवारीला दिल्लीमध्ये हिंसाचार झाला. यादिवशी तिरंग्याचा झालेला अपमान पाहून देश खूप दु:खी झाला. कोरोना काळात भारताने दिलेली लढाई जगासमोर एक आदर्श असताना आता लसीकरणही त्याच वाटेवर आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. 

स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सवहे वर्ष भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष सुरु होत आहे. आपल्या महानायकांशी संबंधित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मुंगेरच्या जयराम विप्लव यांनी तारापुर शहीद दिवसावर लिहिले आहे, त्यांचा धन्यवाद, असे मोदी म्हणाले. 

स्ट्रॉबेरी ती देखील बुंदेलखंडमध्ये? गेल्या काही दिवसांत झाशीमध्ये Strawberry Festival सुरु झाला आहे. अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे, स्ट्रॉबेरी ती देखील बुंदेलखंडमध्ये? पण हे खरे आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे अनेक ठिकाणी असे प्रयोग होत आहेत. आता स्ट्रॉबेरी कच्छच्या वाळवंटातही पिकू लागली आहे, असे मोदी म्हणाले. मोदी यांनी सांगितले की, शेतकरी आणि तरुणांना त्यांच्या घराच्या मागील रिकामी जागा, छतावर, गार्डनमध्ये स्ट्रॉबेरी उगविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. शेतीला आधुनिक बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अनेक पाऊले उचलत आहे. यापुढेही हे प्रयत्न सुरु राहतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातFarmerशेतकरीIndependence Dayस्वातंत्र्य दिन