शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

‘रिलायन्स ४-जी’ बाबतची याचिका कोर्टाने फेटाळली

By admin | Published: April 09, 2016 12:58 AM

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडला (आरजेआयएल) ४ जी परवाने देण्यात आल्याबद्दल आव्हान देणारी एका स्वयंसेवी संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खारीज केली आहे.

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडला (आरजेआयएल) ४ जी परवाने देण्यात आल्याबद्दल आव्हान देणारी एका स्वयंसेवी संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खारीज केली आहे.४ जी स्पेक्ट्रमवर ध्वनी सेवेला (व्हाईस सर्व्हिसेस) मुभा देणाऱ्या सरकारच्या निर्णयाला सेंटर फॉर इंटरेस्ट लिटिगेशन (सीपीआयएल) या स्वयंसेवी संस्थेने आव्हान दिले होते. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका खारीज केली.स्पेक्ट्रमच्या वापरातील बदलाच्या मुद्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे न्यायालयाने सुचविले असले तरी त्याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही. वकील प्रशांत भूषण यांनी २०१४ मध्ये ही जनहित याचिका दाखल केली होती. रिलायन्सने ब्रॉडबॅन्ड वायरलेस अ‍ॅक्सेस(बीडब्ल्यूए) स्पेक्ट्रमद्वारे व्हाईस टेलिफोन सेवा पुरविल्याकडे लक्ष वेधताना भूषण यांनी सरकारने परवानगी रद्द करावी अशी विनंती केली होती. संबंधित स्पेक्ट्रम घोटाळा ४० हजार कोटी रुपयांचा असल्याचा दावा करतानाच त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)