शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:18 IST

Chenab Bridge in Kashmir: जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल उभारला होता. हा पूल चिनाब नदीवर असल्याने त्याला चिनाब ब्रिज असं नाव देण्यात आलं होतं. या ब्रिजमुळे रियासी जिल्ह्यातील स्थानिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. त्याबरोबरच हा ब्रिज देशासाठी आर्थिक आणि संरक्षणात्मकही महत्त्वाचा आहे. दरम्यान, या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयकडून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळवली जात आहे. यासाठी आयएसआय चीनची गुप्तचर यंत्रणा एमएसएससोबत मिळून काम करत आहे. पाकिस्तानने चीनसोबत मिळून जम्मू आणि काश्मीरमधील प्रकल्प आणि त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करणं भारतासाठी चिंतेची बाब आहे. याबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शेजाऱ्यांची नजर भारताच्या चिब रेल्वे ब्रिज प्रकल्पावर आहे.

गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आलं ही, इतर महत्त्वाच्या प्रकल्पांबरोबरच दहशतवाद्यांची नजर ही जगातील सर्वात उंच अशा चिनाब ब्रिजवरही आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबत एक इशाराही देण्यात आला आहे. रियासीला रामबनशी जोडणाऱ्या चिनाब ब्रिजबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणांनी गोळा केली आहे, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे.

गातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज म्हणून गणना होत असलेल्या चिनाब ब्रिजवरून यावर्षी २० जून रोजी आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हा ब्रिज सुरक्षेबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण या ब्रिजमुळे काश्मीर हा भारताच्या जवळपास प्रत्येक राज्याशी जोडला गेला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Railwayभारतीय रेल्वेterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानchinaचीन