शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

श्रीनगरच्या काही भागात संचारबंदी

By admin | Published: October 13, 2016 6:20 AM

मोहरमच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या काही भागात बुधवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात ९६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे.

श्रीनगर : मोहरमच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या काही भागात बुधवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात ९६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीनगरच्या पाच पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाटच होता.या वातावरणामुळे व्यापारी व व्यावसायिक कंटाळून गेले आहेत. त्यांचे आतापर्यंत करोडो रुपयांचे नुकसान झाले असून, हा प्रकार किती दिवस चालणार, हे कळेनासे झाल्याने त्यांनी जम्मू तसेच अन्य शहरांमधून वस्तू मागविणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे यांचीही चणचण भासू लागली आहे. काही व्यापारी श्रीनगरमधून बाहेर निघून गेले असून, काहींनी जिथे पर्यटन व्यवसाय जोरात आहे, तिथे आपली तात्पुरती दुकाने थाटली आहेत. केरळमध्येही बरेच व्यापारी गेले आहेत.मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नौहट्टा, खानयार, रैनावारी, सफकदल आणि महराजगंज पोलिस ठाण्याच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, सौरा, लाल बाजार, जडीबल आणि निगीन या चार पोलिस ठाण्याच्या अंतर्गत संचारबंदीसदृश प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)