शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

कंपन्यांचे बाजारमूल्य वाढवूनही सायरस मिस्त्रींना 'टाटा'

By admin | Published: October 25, 2016 12:50 PM

सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये...

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - नफ्यात झालेली घट तसेच अन्य कारणांमुळे सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. 
 
कुठल्याही कंपनीच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब त्या कंपनीच्या शेअर्सच्या  बाजारमूल्यामध्ये उमटते. म्हणजेच, चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वधारतात आणि बाजारमूल्य वधारते.  2012 मध्ये रतन टाटा यांनी अध्यक्षपद सोडले तेव्हा या समूहाचे बाजारमूल्य ४.६२ लाख कोटी रुपये होते. 
 
तर, सायरस मिस्त्री यांच्या सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत समूहाचे बाजारमूल्य ८.५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मिस्त्री यांच्या कालावधीत समूहातील कंपन्यांचे बाजारमूल्य चारपटींनी वाढले तर रतन टाटा यांच्या २१ वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत ते ५७ पटींनी वाढले होते.