शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘जीएसटी’ संमत न झाल्यास नुकसान

By admin | Published: December 08, 2015 11:39 PM

जीएसटी विधेयक संमत करण्यात अडथळा आणणे देशासाठी नुकसानदायकच ठरेल, असे सांगून जीएसटी विधेयक लवकरात लवकर संमत करण्याची आवश्यकता असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जीएसटी विधेयक संमत करण्यात अडथळा आणणे देशासाठी नुकसानदायकच ठरेल, असे सांगून जीएसटी विधेयक लवकरात लवकर संमत करण्याची आवश्यकता असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.काँग्रेसच्या प्रखर विरोधामुळे वस्तू आणि सेवाकर विधेयक राज्यसभेत प्रलंबित असून, काँग्रेसने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे हे विधेयक संमत होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे. जीएसटी दराचा विधेयकात समावेश करण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर बोलताना जेटली म्हणाले की, हे विधेयक काँग्रेसनेच आणले होते. त्यामुळे देशाच्या हितासाठी हे विधेयक संमत करण्यात काँग्रेसने मदत करायला पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘हे विधेयक अतिशय महत्त्वाचे असून सर्व पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. आता महसूल निरपेक्ष दर १५ टक्के राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबत चर्चादेखील झालेली नाही; पण हा दर २२ ते २४ टक्के असावा, अशी चर्चा सुरू आहे. भारताला जीएसटीची नितांत गरज आहे, व्यापार आणि व्यवसायाला जीएसटीची गरज आहे आणि जीएसटी विधेयक संमत करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने देशाचे अतोनात नुकसानच होणार आहे,’ असे जेटली म्हणाले.