शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

मृत शेतकऱ्याला शहीद घोषित, पार्थिव शरीरावर तिरंगा गुंडाळल्यानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 11:25 AM

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले.

ठळक मुद्देरामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले.

चंढीगड - हरियाणातील हिसारमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात, आता येथील शेतकऱ्यांवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप लावला जात आहे. 69 वर्षीय शेतकरी रामचंद्र खरब यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आंदोलनस्थळावर या शेतकऱ्याला नेले. तेथेच शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर, या शेतकऱ्याला आंदोलनकर्त्यांनी शहीद दर्जा दिल्याचा आरोप लावण्यात येत आहे. 

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले. त्यानंतर, मृत शेतकरी रामचंद्र यांना शहीद घोषित करण्यात आले. त्यानंतर, त्यांचे पार्थीव तिरंग्यात लपटण्यात आले. उगलान येथील रहिवाशी असलेल्या रामचंद्र हे कारमधून हिसारसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 

रामचंद्र हे भारतीय किसान युनियनचे सदस्य असून 1 आठवड्यापूर्वीच ते दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवरुन परतले होते. जवळपास 15 दिवस ते दिल्लीच्या आंदोलनस्थळी उपस्थित होते. रामचंद्र यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. रामचंद्र यांचा मृतदेह गर्दीत ठेवला असतानाही एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावल्याचे दिसून आले नाही. 16 मे रोजी 350 शेतकऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी हे सर्वच शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनकर्त्यांकडून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या जवळपास 400 शेतकऱ्यांना शहीद असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाDeathमृत्यूPoliceपोलिस