शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

राजस्थानातही शेतक-यांना कर्जमाफी; दिलासा देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:27 IST

या वर्षी होणा-या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी शेतक-यांना ५० हजारांची कर्जमाफी जाहीर करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

जयपूर : या वर्षी होणा-या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी शेतक-यांना ५० हजारांची कर्जमाफी जाहीर करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही घोषणा केली. राजे यांच्याकडेच अर्थखात्याचा कार्यभारही आहे. या कर्जमाफीमुळे सरकारच्या तिजोरीवर ८ हजार कोटींचा बोजा पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीवरून राजस्थानात कमालीचा असंतोष खदखदत होता. या नाराजीचे प्रत्यंतर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पाहायला मिळाले.दोन लोकसभा आणि एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा जोरदार पराभव केला होता.

राजे यांचा ज्येष्ठांना खूष करण्याचा प्रयत्न८० हून अधिक वय असलेल्या नागरिकांना राज्यात परिवहन मंडळाच्या वाहनाने मोफत, तर त्यांच्यासोबत प्रवास करणाºया नातेवाईकाला निम्म्या तिकीट दराने प्रवास करता येईल, अशीही घोषणा राजे यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरी