शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

महिलांना कर्नलपदी न नेमण्याचा निर्णय मनमानी - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 7:28 AM

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महिला अधिकाऱ्यांची कर्नल पदावर नियुक्ती न करण्याचा लष्कराचा निर्णय मनमानी स्वरुपाचा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महिला अधिकाऱ्यांना बढती मिळण्यासाठी पंधरवड्याच्या आत विशेष निवड मंडळाची पुन्हा बैठक घेण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.महिला अधिकाऱ्यांचे न्याय्य हक्क त्यांना मिळू नयेत यासाठी झालेल्या प्रयत्नांबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या हक्कांबद्दल दीर्घकाळ लढा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना न्याय मिळायला हवा. महिलांबाबत लष्कराने ठरविलेले धोरण हे कोर्टाने आधी दिलेल्या निकालांपेक्षा विपरित असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

नऊ वर्षांच्या सेवेनंतरचे सर्व अहवाल विचारात घेणे आवश्यक आहे असे धोरण आहे. पण तसे झाल्याचे दिसत नाही. महिला अधिकाऱ्यांची पुरुष अधिकाऱ्यांबरोबर तुलना करताना कट ऑफ अयोग्य पद्धतीने लागू करण्यात आला. लष्करात अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदांवर सामावून घेण्याकरिता रिक्त पदांची संख्या अपुरी असल्याचा लष्कराचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndian Armyभारतीय जवान