शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी

By admin | Published: November 10, 2016 4:05 PM

मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे या शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे या शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 
देशाची सुरक्षा अजुनही कमकुवत आहे, सरकारने गरिबांचा विचार केलेला नाही, सरकारचं लक्ष शेतक-यांवर नसून केवळ मोठमोठ्या उद्योगपतींवर आहे. जनता सरकारवर नाराज असून केवळ उत्तर प्रदेश निवडणुकांवरून लक्ष हटवण्यासाठीच मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. या निर्णयामुळे भाजपला आर्थिक मजबुती मिळणार आहे.  अजूनपर्यंत परदेशातून काळं धन आणलं नाही, नोटा बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. मोदींच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचं दैनंदिन जीवन प्रभावित झालं आहे अशी टीका त्यांनी केली.