शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले

By admin | Published: January 14, 2015 2:08 AM

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़

लखनौ : पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़ देशाच्या सीमेवर घुसखोरी होऊ नये, यासाठी सरकार ठोस पावले उचलेल़ मी याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले़ मंगळवारी येथे पत्रकारांशी ते बोलत होते़ पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या कारवायांवर भारत सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे़ आम्ही एक ठोस भूमिका घेतली आहे़ याठिकाणी ही भूमिका, मी स्पष्ट करू शकणार नाही; पण येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष आकड्यांमध्ये बदल झालेला असेल़ खरे तर फरक आताही दिसतो आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६५ ते ७० टक्के अधिक अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ शेजारी देशांसोबत भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण सीमेपलीकडून छुप्या युद्धाचे प्रयत्न झाल्यास आम्हीही कठोर पावले उचलू, असे संरक्षणमंत्री म्हणाले़पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग आणि घुसखोरी थांबवावी, तरच चर्चा शक्य आहे़ पाकिस्तान हे करणार नसेल तर चर्चेतून काहीही साध्य होणार नाही़गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याच्या बयाणाबाबत विचारले असता, पर्रीकर यांनी आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगितले़ ते म्हणाले की, नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे मी म्हटलेच नाही़मी केवळ एवढेच म्हटले की, आत्मघातासाठी नौकेवरील दहशतवादी कुठलीही पद्धत स्वीकारू शकतात़ (वृत्तसंस्था)