शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार

By admin | Published: January 11, 2016 11:39 AM

दिल्ली सरकारकडून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली गाडयांसाठीची सम-विषम योजना आधी ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ -  दिल्ली सरकारकडून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली गाडयांसाठीची सम-विषम योजना आधी ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारने गाडयांची सम-विषम योजना राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
गाडयांच्या सम-विषम फॉर्म्युल्यासंबंधी याचिकाकर्त्यांनी जे आक्षेप उपस्थित केले आहेत ते ध्यानात घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला निर्देश दिले. या योजनेविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय राखून ठेवला होता. 
उच्च न्यायालयाने दिल्लीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने लोकांची गैरसोय होत असल्याचे मत नोंदवत टीका केली होती. या सम-विषम फॉर्म्युल्यासंबंधी पुढील सुनावणी आता १५ फेब्रुवारीला होणार आहे.