शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

गोहत्याबंदीची मागणी; याचिका फेटाळली

By admin | Published: December 20, 2015 10:49 PM

‘हा मुद्दा आपल्या न्यायिक निर्णयाच्या कक्षेबाहेरचा आहे आणि ही एक धोरणात्मक बाब आहे,’ असे स्पष्टकरून दिल्ली उच्च न्यायालयाने गोहत्याबंदीचा कायदा लागू करण्याची

नवी दिल्ली : ‘हा मुद्दा आपल्या न्यायिक निर्णयाच्या कक्षेबाहेरचा आहे आणि ही एक धोरणात्मक बाब आहे,’ असे स्पष्टकरून दिल्ली उच्च न्यायालयाने गोहत्याबंदीचा कायदा लागू करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका खारीज केली.‘विधिमंडळाला जेव्हा जेव्हा आवश्यक वाटले तेव्हा तेव्हा तिने यासंदर्भात उपयुक्त कायदा केलेला आहे आणि अशा कायद्यांना आव्हान देण्याच्या संदर्भात न्यायालयानेही त्यावर विचार केलेला आहे, हे सांगण्यासाठी पुरेसा आधार आहे. हे प्रकरण न्यायिक निर्णयाच्या कक्षेबाहेरचे आणि धोरणात्मक आहे. अधिकाराच्या विभागणीच्या तत्त्वांतर्गत न्यायालयाला त्यावर अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही,’ असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. राजीव सहाय एंडलॉ यांच्या पीठाने म्हटले आहे. साध प्रतिष्ठान या एनजीओने ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत कत्तलखान्यांविरुद्ध कारवाई करण्याचीही मागणी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)