शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

विंचूर तीनपाटी येथे निवारा शेडची मागणी

By admin | Published: May 22, 2016 7:40 PM

विंचूर,दि.(22) येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावरील तीनपाटी येथे प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे कडाक्याच्या उन्हामुळे प्रचंड हाल होत असून येथे निवारा शेडची मागणी होत आहे.

विंचूर,दि.(22) येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावरील तीनपाटी येथे प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे कडाक्याच्या उन्हामुळे प्रचंड हाल होत असून येथे निवारा शेडची मागणी होत आहे.येथील तीनपाटी भागात औरंगाबाद,येवला, नाशिक येथे प्रवास करण्य़ासाठी मोठ्या संख्येने प्रवासी बसची वाट पहात उभे रहात असतात. मात्र येथील तीनपाटीवर प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना कडक उन्हात बसची वाट पहावी लागत आहे. उन्हाळ्यासह पावसाळ्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. विंचूरसह परिसरातील गावांमधील नागरिक प्रवास करताना लक्ष्मी मार्केटसमोरील नव्या बसस्थानकासमोर न थांबता नाशिक औरंगाबाद महामार्गावरील तीनपाटी थांब्यावर बसची वाट पहात असतात. मात्र तीनपाटीवर निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. तीन वर्षांपूवी खासगी कंपनीने येथे पत्र्याचे निवारा शेड दिले मात्र ते लासलगाव रसत्यालगत अडगळीत ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा उपयोग होत नसल्याने तीनपाटी भागात निवारा शेडची मागणी होत आहे.